PM Kisan | ‘पीएम किसान’ वंचित शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

PM Kisan Sanman Yojna

PM Kisan | शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना आणली होती. यालाच संलग्न अशी ‘नमो शेतकरी’ महासन्मान ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले असून, अनेक शेतकऱ्यांनी … Read more

Onion Export Ban Lift | सरकार शेतकऱ्यांसमोर नमले..! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली.

Onion Export Ban Lift

Onion Export Ban Lift | मोदी सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या समितीच्या बैठकीत कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयास समितीने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी ८ डिसेंबर २०२३ रोजी 31 मार्च 2024 पर्यंत कांदा … Read more

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

Eknath Shinde

Eknath Shinde |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या बेदाण्यांचा समावेश हा शालेय पोषण आहारात करण्याच्या मागणीला यश आले असून, सरकारने याबाबतचा अध्यादेश काढला आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना, आणखी एक मागणी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनांना … Read more

Onion Export Ban | कांद्याची तस्करी करण्याचा नाशिकच्या निर्यातदारांचा प्लॅन फसला

Onion Export Ban

Onion Export Ban |  गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांदा या पीकावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली आहे. मात्र, तरीही छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी होत असल्याचे प्रकरणं उघडकीस आले होते. भारतातील कांद्याची अनेक देशांत निर्यात होत असते. कारण भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. बांगलादेश, मलेशिया व संयुक्त अरब अमिराती (युएई) या तीन देशांत जास्त निर्यात … Read more

Onion News | अधिकारीही झाले कांदा उत्पादकांचे ‘वैरी’; शेतकऱ्यांची लूट थांबेना

Onion News

Onion News | ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे हे वर्ष उष्ण वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी आधीच पाऊस कमी पडल्याने कुठे पुर तर, कुठे दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना राज्यातील प्रमुख पीकांपैकी एक असलेल्या कांदा या पीकावर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लादली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडलेले असून, … Read more

Farmer News | वैतागलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले

Farmer News

Farmer News | यंदा पाऊस नाही अन् त्यामुळे पीकही नाही. जे आहे त्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जाला आणि निसर्गाच्या या लहरीपणाला कंटाळले आहेत. दरम्यान, अशाच एक कर्जाला आणि बँकेच्या टंगळमंगळ प्रक्रियेला कंटाळलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरवर चाकूने आर केल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्ग राजा कोपला असून, अनेक शेतकरी हे या परिस्थितीला … Read more

Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?

Farmer Protest

Farmer Protest | देशातील अन्नदाता हा पुन्हा आक्रमक झाला असून, त्याने सरकारच्या विरोधात आंदोलनाची हत्यार उपसले आहे. हमीभावाचा कायदा आणि यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी २०२०मध्ये शेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीची कोंडी केली होती. देशातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पारीत करण्यात आलेल्या तीन कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले … Read more

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

Farmers Protest

Farmers Protest |  शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळवा. यासाठी हमीभवाचा कायदा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले असून, या आंदोलनासाठी देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सीमांवरच अडवण्यासाठी केंद्र प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी सीमेंटचे बॅरीगेट्स तर. काही ठिकाणी रस्त्यांवर तारा टाकण्यात आल्या होत्या. मात्र, … Read more

Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेच राजधानी बिथरली

Farmers Protest

Farmers Protest | मोदी सरकारच्या विरोधात देशातील शेतकरी हे पुन्हा किसान आंदोलन 2.0 साठी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यात प्रमुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तर, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ‘चलो दिल्ली मार्च’ असे नाव देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची दिल्लीकडे येण्याची तयारी सुरू असल्याचे लक्षात घेऊन पोलिस व प्रशासनाकडून कडक … Read more

Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

Nashik

Nashik | केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे आधीच कांद्याचे दर जमीनीला टेकल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच सधा कांद्याचा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश आहेत. त्यातच आता नशिक जिल्ह्यातील नंदगाव येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, येथील एका बाजार समितीत एक कांदा उत्पादक शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची बाब उघडकिस आली … Read more