Igatpuri | इगतपुरी तालुक्यातील भातपिकावर आधी मावा, तुडतुडे व करप्याचा प्रादुर्भाव आता परतीच्या अवकाळी पावसाने भातपिक भुईसपाट

Igatpuri | आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील सोंगणीवर आलेल्या हळी वाणासह गरी वाणाचे भात पीक भुईसपाट झाले आहे. बागायती टोमॅटो, वांगे व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन भात पिकावर करपा, मावा, तुडतुडे यांचाही प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. या सर्वच नुकसाणीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असुन हाता तोंडाशी आलेला … Read more

Weather News | मॉन्सून परतला तरी पाऊस कायम; हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा

Weather News | नैऋत्य मोसमी वारे राज्यातून परतले असले, तरीही पाऊस कायम आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून अजून किती दिवस पाऊस पडणार? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात काहीसा दिलासा मिळणार असून हवामान कोरडे राहणार आहे. तर बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबरनंतर “दाना” चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. Weather Update | … Read more

Agro News | परतीच्या पावसाने द्राक्षावर संक्रांत; छाटणी खोळंबली

Grapes News

Agro News | सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान केले आहे. तालुक्यातील सुमारे 5 हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे आता हंगामा या जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागले असून शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने हंगामातील भागांची छाटणी खोळंबली आहे. तसेच आगाप केलेल्या भागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. Agro News … Read more

Weather Update | राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

Weather Update | राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बरसत असून आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 3 दिवस म्हणजेच 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून या दरम्यान, हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक … Read more

Deola | मुसळधार पावसाने देवळ्यात पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यात शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी विजांच्या कडकडासह वादळी वारा व ढगफुटी सदृश्य झालेल्या जोरदार पावसाने पश्चिम भागातील कोलथी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, दुसरीकडे उभ्या पिकांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लागवड केलेला कांदा, कांदा रोप, मका, द्राक्ष, डाळींब आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे … Read more

Agro News | राज्य सरकारला दहा वर्षानंतर आली जाग; आपदग्रस्त फळबागांच्या व्याजमाफीसाठी पंचनाम्याची अट वगळली

Agro News | राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित पीक विमा, व्याज, अनुदान योजनांसाठी निधीचे वितरण असे अनेक निर्णय घेतले असून, त्यातच सरकारने तब्बल 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त फळबागांना व्याजमाफी देण्यासाठी पंचनाम्याची अट वगळली आहे. या शेतकऱ्यांना या व्याजमाफीसाठी तब्बल 10 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागली असून निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हे शहाणपण सुचले … Read more

Agro News | राज्यसरकारकडून 84 साखर कारखान्यांना 14 कोटींचे व्याज अनुदान मंजूर

Agro News | विधानसभा निवडणुकांना लक्ष करत राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले असून, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर करण्याचा ही निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील जवळपास 84 कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 साली जाहीर केलेल्या योजनेतून हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे ऐन निवडणुकीच्या … Read more

Agro News | परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पेरणीवर संक्रांत; ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता

Agro News | यावर्षी पावसाळ्या व्यतिरिक्त परतीचा पाऊस चांगला पडल्याने रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपला असला तरी देखील केवळ 15 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. तर यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. … Read more

Weather News | राज्यात पावसाचा इशारा कायम; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Weather News | राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस कायम आहे. तर पावसाची उघडीप असलेल्या भागांमध्ये उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भात ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळत आहे. आज दि. 19 ऑक्टोबर रोजी राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याकारणाने हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उन्हाचा चटका तीव्र होण्याची … Read more

Agro News | पावसामुळे सांगलीत उसाचा गाळप हंगाम लांबणीवर

Agro News | सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे खरिपातील पिकांना फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून या पावसाचा परिणाम यावर्षीच्या काळात हंगामाला बसणार आहे. परिणामी या पावसामुळे यंदाच्या गाळप हंगामखला बसणार असून परिणामी या पावसामुळे गाळप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उस परिषदेत काय निर्णय होणार याकडे … Read more