Nashik | नांदगावमधील बाजार समितीत शेतकऱ्यांना शिवीगाळ

Nashik

Nashik | केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे आधीच कांद्याचे दर जमीनीला टेकल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच सधा कांद्याचा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश आहेत. त्यातच आता नशिक जिल्ह्यातील नंदगाव येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, येथील एका बाजार समितीत एक कांदा उत्पादक शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची बाब उघडकिस आली … Read more

Vijay Wadettiwar | शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या सरकारला…

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar |  पक्ष चोरण्यात दंग असलेल्या महायुती सरकारला सामान्य शेतकऱ्यांचा विसर पडला असून, या दलालांकडून बळीराजाची लूट सुरूच आहे. मात्र, तरीही राज्य सरकार गप्प असल्याची बोचरी टीका कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली. सोयाबीन पीकासह इतर पिकांची राज्य सरकारने हमी भावाने खरेदी करावी. तसेच सोयाबीनची खरेदी केंद्रे सुरु करावी आणि सोयाबीन उत्पादक … Read more

Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती’ची आज ५३ वी बैठक

Seeds

Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती‘ची आज ५३ वी बैठक सकाळी साडेएकरा वाजता अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या बियाणे समितीतर्फे पिकांचे नवे वाण अधिसूचित करण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीची केंद्र शासनास शिफारशीची आवश्यकता असते. दरम्यान, यामुळेच राज्यातील अनेक कृषी विद्यापीठांच्या संशोधक संचालकांनी प्रस्तावित केलेल्या तब्बल २२ अन्नधान्ये, फळे आणि भाजीपाला या … Read more

Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल

Onion Export

Onion Export Ban | भारतीय कांद्याला जगभरात मोठी मागणी असते. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केल्यामुळे इतर देशांनी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी इतर कांदा उत्पादक देशांतून कांदा मागवला. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील शेतकरी रडत असून, इतर देशातील आणि विशेषतः पाकिस्तानमधील कांदा उत्पादक शेतकरी हे मालमाल होत आहेत. Onion Export Ban | पाकिस्तानी … Read more

Water Shortage | नाशिकमध्ये पाणीबाणी; बघा कोठे किती पाणीसाठा..?

Water Shortage

Water Shortage | थंडीचा ओघ कमी होऊन आता उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. मात्र, आतापासूनच राज्यात बहुतांश भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी राज्यात पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिली. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक भागांतील विहिरी आणि नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. धरणांचाही पाणीसाठा आता कमी होत असून आताच ही परिस्थिती असल्यास ऐन उन्हाळयात पाण्यासाठी वणवण … Read more

Crop Insurance | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या नाहीतर..; खासदाराचा प्रताप

Crop Insurance

Crop Insurance | पीकविमा कंपन्यांच्या निकषानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही. तरीही एका खासदाराने भरपाईसाठी आग्रह धरला आणि तसे न केल्यास कृषी आयुक्तालयामध्ये येऊन तुमची आणि तुमच्या कार्यालयाची तोडफोड करू, अशी धमकीही या खासदाराने दिली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन चांगले आले असले तरीही, प्रधानमंत्री पीकविमा योजनेतूनच नुकसान भरपाई देण्यात यावी अशी या संबंधित … Read more

Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष उत्पादकांनाही

Onion Export Ban

Onion Export Ban | कांदा आणि द्राक्ष हे नशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकं आहेत. नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष पीकांचे आघाडीवर उत्पन्न घेतले जाते. नाशिकमधील लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील अग्रेसर बाजारपेठ आहे. तर, नाशिकमधील निफाड तालुका हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही कांदा, डाळिंब आणि द्राक्ष यावरच अवलंबून आहे. द्राक्षाच्या उत्पन्नातून … Read more

Nashik News | नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’…

Nashik News

तनुजा शिंदे : Nashik News |  नाशिकच्या शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याने प्रचंड रडवले आहे. एकतर आधी पावसाने दडी मारली. त्यानंतर हाती असलेल्या जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीकं उभी केलीत. तर, त्यातही आवकाळीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. त्यांच्या डोळ्यासामोरच पीक वाहून गेले. त्यातूनही जे कांदे उरले. त्यांना केंद्राच्या ‘निर्यात बंदी’चा फटका बसला आणि या निर्णयानंतर कांद्याचे … Read more

Farmer Sucide | नशिक जिल्ह्यात यावर्षी किती शेतकऱ्यांचा बळी..?

Farmer Sucide

तनुजा शिंदे : Farmer Sucide | नाशिक जिल्हा हा ‘बागायती’ प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात सताटक्या आस्मानी संकटांमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ यांसारखी स्थिती निर्माण झाल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घासही हिरावला गेला. एवढे कमी होते की, नाशिक … Read more

Milk News | या नव्या जुगाडमुळे आता गायी देणार जास्त दूध

Milk News

Milk News | एका प्रयोगामुळे गायींचे दूध उत्पादन हे ४० टक्क्यांनी वाढले आहे. Milk News | सध्याच्या काळात तंत्रज्ञान हे वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे आता काहीच अशक्य राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा व्याप हा वाढत चालला असून, तितक्याच वेगाने जग ते स्वीकारतही आहेत. दरम्यान, असाच एक अभिनव प्रयोग रशियामध्ये सुरु असून, ‘रशियन कृषी विभाग’ … Read more