Agro Special | ‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’; राज्यातील राजकारणावर शेतकरी आक्रमक

Fake Scheme

Agro Special | सरकारमधील अस्थिरता ही शेतकऱ्यांसाठी घातक असून आता आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणाच्या खेळात शेतकऱ्यांना आणखी किती त्रास सहन करावा लागतो हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Agro Special | अजूनही कांद्याचा प्रश्न जैसे थे! नेत्यांनी फक्त राजकारणच केले

Onion Export

Agro Special | सध्या नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी हा मुद्दा जोरदार गाजत असताना काही नेत्यांनी याबाबत आवाज देखील उठवला होता मात्र या सगळ्याचा काही उपयोग झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Agro Special | ऊस उत्पादकांना दिलासा मात्र कांदा निर्यातबंदीला केंद्राचा विरोध कायम

Agro Special

Agro Special | इथेनॉल निर्मितीबंदी ही जशी हटविण्यात आली त्याप्रमाणे कांदा निर्यातबंदी देखील उठविण्यात येऊ शकली असती मात्र आता केंद्र सरकारचं कांद्याबद्दलचं शेतकरी विरोधी धोरण फार स्पष्ट झालं असल्याचा सूर सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकू येत आहे.