Farmers Suicide | राज्यात रोज इतके शेतकरी आत्महत्या करताय; धक्कादायक आकडेवारी समोर..!

Farmers Suicide

Farmers Suicide | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून, आता विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफीची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आगामी विधानसभेच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा दबक्या आवजात सुरू आहे. मात्र, यातच आता गेल्या ४ महीन्यातील राज्यातील शेतकरी … Read more

Farmers Suicide | नाशकात शेतमजुराची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको 

Farmers Suicide

Farmers Suicide | सध्या देशासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहे. यातच राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या कमी होण्यासाठी नविन टास्क फोर्सचं पुनर्गठणदेखील केलं होतं.

Farmers Strike | शेतकरी पुन्हा गाजवणार ‘दिल्ली’

Farmers Strike

Farmers Strike | कृषी कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी रोजी संपुर्ण भारतभरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत आहे.

Mahanand Dairy | राज्यात दुध उत्पादकांना सरकारचा दणका!

Mahanand Dairy

Mahanand Dairy | महाराष्ट्र सहकारी दुध महासंघ (महानंद) ही संस्था गुजरातमधील स्थित असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलं आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांना मदत नाही; आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं वारकऱ्यांना आवाहन

Farmer News

Agriculture News | भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यातही कृषी क्षेत्र हे विकासाच्या द्ष्टीने आगेकूच करत आहे.

Suicide | नाशकात शेतकऱ्याने संपवलं जीवन; सरकारचं टास्क फोर्स फक्त कागदावरच का?

Suicide

Suicide | सध्या महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी संकंटांना सामोरे जावे लागत असून पहिले दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

Maharashtra | सरकारने केलं टास्क फोर्सचं पुनर्गठन; आतातरी शेतकरी आत्महत्या थांबतील का?

Suicide

सध्या नागपुरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अनेक मुद्दे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिने कळीचा विषय बनलेले आहे. यातच काल झालेल्या सत्रात सध्या शेतकऱ्यांना भासत असलेल्या समस्या यावर विरोधी पक्षाने मद्दा उचलला होता.

Suicide | बँकेची नोटीस आल्याने शेतकऱ्याने संपवलं जीवन

Farmers Suicide

Suicide | हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे का? असा सूर सध्या शेतकऱ्यांमधून ऐकू येत आहे.