Loksabha Election | शेतकऱ्यांनो..! ही निवडणूक निर्णायक; एकजूट दाखवणे गरजेचे…

Loksabha Election

Loksabha Election | आधीच निसर्ग कोपलेला असून, त्यात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. स्वतःच्या सत्तेची पोळी भाजण्यासाठी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर पाडण्यासाठी सरकारने आधी निर्यात शुल्क वाढवले ते कमी होते, की त्यानंतर थेट कांद्यावर निर्यात बंदी लादली. यामुळे जो कांदा शेतकऱ्यांना सुखाचे दिवस दाखवणार होता. तर, आता सरकारच्या या एका निर्णयामुळे … Read more