Krushi Bhavan | आता नाशिकच्या शेतकऱ्यांना कृषि विषयक कामांसाठी फिरण्याची गरज नाही

Krishi Bhavan

Krushi Bhavan | आता नाशिकच्या शेतकऱ्यांना शेतीविषयक सरकारी कामांसाठी जास्त फिरण्याची गरज नाही. कारण आता शेतकऱ्यांची सर्व कामे ही एकाच छताखाली होणार आहे. जिल्ह्यात कृषि विभागाची अनेक कार्यालये सगळीकडे विखुरलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना एका कामासाठी अनेक कार्यालये फिरावी लागतात. मात्र, आता ही सर्व कामे एकाच छताखाली करणे शक्य झाले आहे. यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि … Read more