Suicide | नाशकात शेतकऱ्याने संपवलं जीवन; सरकारचं टास्क फोर्स फक्त कागदावरच का?

Suicide

Suicide | सध्या महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी संकंटांना सामोरे जावे लागत असून पहिले दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.