Agriculture News | चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान; कशी घ्याल रब्बी पिकांची काळजी?

Agriculture Update

Agriculture News | बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळ निवळल्यानंतरदेखील राज्यात ढगाळ हवामान असून गुरुवारी (दि. ७) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुके पसरल्याचे दिसून आले होते. तर आज (दि. ८) राज्याच्या किमान आणि कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले.(Agriculture News) बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळ निवळल्यानंतर विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे … Read more